नवी दिल्ली, वृत्तसंस्था - संपूर्ण जगात आणि विशेषत: भारतामध्ये सोन्याला कठीण काळातील सर्वात उपयुक्त साथीदार मानले जाते. कोरोना संकटाच्या दरम्यान, सोन्याशी संबंधित ही म्हण योग्य असल्याचे सिद्ध झाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरला आणि…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सीताबर्डी तसेच अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत चालणा-या आणि मोठ्या आवाजात गाणी लावून शांततेचा भंग करणाऱ्या दोन पबवर परीमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी छापा टाकत शनिवारी (दि. 27)…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - 'ईडी'सारख्या तपास यंत्रणांनी स्वतःचे सत्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी राज्यातील सरकार टिकून राहील, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला चिमटा काढला आहे. आमचे संख्याबळ कमी असल्याने…
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - जाहिरातीसाठी दैनिकाच्या खपाची खोटी आकडेवारी सादर करणा-या एका गुजराती दैनिकाच्या संचालकाला शुक्रवारी (दि. 26) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. सरकारी तसेच खासगी जाहिरात संस्थांनी अधिकाधिक किंमतीच्या…
नवी दिल्ली : महाग झालेली डाळ लवकरच तुमच्या ताटात स्वस्त होऊन पोहचणार आहे. कारण, डाळीच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार ओपन मार्केट सेल स्कीममध्ये डिस्काऊंट देऊ शकते. सूत्रांनुसार, प्राइस मॉनिटरिंग कमेटीने प्रति किलो 10 ते 15 रुपये सूट…
पोलीसनामा ऑनलाइन - बहुतेकदा लोकांना हिवाळ्यात क्रॅक ओठांचा खूप त्रास होतो. डॉक्टर म्हणतात की, जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा असे होते. खरं तर, हिवाळा येताच आपण पाण्याचा वापर कमी करतो, ज्यामुळे हिवाळ्यातील कोरडी त्वचा आणि कोरड्या…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - देशातील दुसरी सरकारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करणार आहे. चांगल्या बँक सुविधा आणि फ्रॉड एटीएम व्यवहारापासून ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी…
उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथे पत्रकाराच्या घरात भीषण आगीत एका युवकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याचवेळी या घटनेत पत्रकार राकेश सिंह निर्भेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लखनऊमधील ट्रॉमा सेंटर येथे…
पोलीसनामा ऑनलाइन - लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करायला आवडते. यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जावान आणि उत्साही वाटते. पण दूध आणि साखर याचा चहा पिल्याने शरीराचे नुकसान होते. तसेच वजन वाढल्यास शरीराला इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. बर्याच…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) विक्रोळी युनिटने गेल्या वर्षी अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी १३ जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता ड्रग्ज तस्करीतून पैशांतून उभारलेल्या कोट्यवधीच्या साम्राज्यावर एटीएसने…