नवी दिल्ली : कोरोना संकटच्या दरम्यान ग्रामीण भागात मजूरांना मनरेगाचा मोठा आधार मिळाला आहे. आता ही योजना सरकार शहरी भागातसुद्धा आणण्याचा विचार करत आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या शहरी मजूरांना रोजगार मिळू शकतो.मोठ्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दाउ दयाल 30 पेक्षा जास्त वर्षांपासून वेगवेगळ्या आकार- प्रकारच्या घंटा बनवत आहेत, पण यावेळी त्यांनी आणि त्यांच्या टीमने अयोध्येच्या राम मंदिरासाठी 2,100 किलो वजनाची घंटा बनवून उत्तर प्रदेशच्या जलेसर नगर (एटा) येथे…