स्थलांतरित कामगारांसाठी मोदी सरकारची नवीन ‘योजना’, 116 जिल्ह्यांत मिळणार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना संकटाच्या काळात मोठ्या संख्येने प्रवासी कामगार घरी परत आले आहेत. अशा परिस्थितीत कामगारांसमोर रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विशेष मोहीम सुरू करणार आहे.…