पोलीसनामा ऑनलाइन : भारतात 2005-06 पासून 2015-16 च्या दरम्यान 27.3 कोटी लोक गरीबीच्या कक्षेतून बाहेर आले आहेत. ही या दरम्यानची कोणत्याही देशातील गरीबांच्या संख्येतील सर्वाधिक घट आहे. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती दिली…
पोलीसनामा ऑनलाइन - कोणाच्या नशिबात काय लिहलेलं असत हे कोणालाही ठाऊक नसत. आज श्रीमंत असणारा व्यक्ती एका रात्रीत गरीब होतो तर गरीब असणारा व्यक्ती रात्रीत श्रीमंत होतो. अशीच एक घटना सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेसोबत घडली आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ४ मेपासून सुरू झाला असून तो १७ मे रोजी संपेल. लॉकडाऊनचा परिणाम आता गरीब, शेतकरी आणि छोट्या व्यवसायांवर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस विरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात भारतीय रेल्वेही मदत करणार असून रेल्वे मंत्रालयाने राज्यांना देशभरात असलेल्या रेल्वे किचनमधून दररोज २.६ लाख फूड पॅकेट देण्याची ऑफर दिली आहे. फूड पॅकेट १५ रुपये दराने…
पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - संपत्ती, गाडी, बंगला मिळवण्यासाठी माणूस सतत तत्पर असतो. एखाद्या गरिबाला मदत करायची असेल तर आपली प्रतिष्टा कमी होईल. म्हणून आपण त्या व्यक्तीच्या साधं जवळही फिरकत नाही. परंतु या स्वार्थी वृत्तीला अपवाद असणारे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक राजकीय नेते तसेच मंत्री गरजू लोकांची मदत करताना आपल्याला दिसत असतात. त्याचप्रमाणे मदत करण्याचे देखील आवाहन करत असतात, मात्र दिलेला शब्द पाळणारे खूप कमी जण असतात. मात्र भाजपचे खासदार वरूण गांधी याला अपवाद…
पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा पार पडला. अमित यांनी मिताली बोरूडे यांच्याशी लग्नगाठ बांधली. मिताली बोरूडे ही एक फॅशन डिझायनर आहे. अमितच्या लग्नानंतरही राज यांच्या घरी लगीनघाई…
गुवाहाटी : वृत्तसंस्था - आसाम सरकारनं पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या आणि जनहिताच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात गरिबांना १ रुपये किलो तांदूळ आणि नववधूला १ तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात…