नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Modi Government Schemes | मोदी सरकारच्या काही अशा योजना (Modi Government Schemes) आहेत ज्या 8वी पासपासून 12वी इयत्तेतून शिक्षण सोडलेल्यांसाठी खुप उपयोगी आहेत. या योजनांची सविस्तर माहिती आणि पात्रता, अटी, फायदे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकार प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा तिसरा टप्पा (पीएमकेव्हीवाय) महिन्याभरात सुरू करणार आहे. कौशल्य विकास मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी ही माहिती दिली. उद्यान मंडल असोचेमच्या ऑनलाइन कार्यक्रमात पांडे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पैशांचा अभाव. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक लोकांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. अशा लोकांसाठी मोदी सरकारने नवीन…