नवी दिल्ली : वृत्त संस्था - PM Kisan Mandhan Yojana | भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण असे असूनही शेतकर्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. आर्थिक नुकसानीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना आत्महत्या करावी लागत आहे. पीएम किसान मानधन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्हाला सुद्धा दरमहिन्याला 3000 रुपयांचा फायदा हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेणार्या लाभार्थ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांचा फायदा दिला…