नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. देशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना प्रादुर्भााच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या अंतर्गत केंद्र सरकारकडून…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील ज्या शेतकर्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी आणि नवीन लाभार्थ्यांची नोंदणी…