अबब ! बिलाच्या 45 % मागितली लाच; ‘स्वच्छ भारत’मध्ये भ्रष्टाचाराची ‘घाण’, 2 अधिकार्यांना ACB ने…
मुंबई : देशातील नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, यासाठी देशभर स्वच्छ भारत उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, त्यात लाचखोर अधिकार्यांमुळे भ्रष्टाचाराची घाण निर्माण झाली आहे. इतके नाही तर त्याची भूक प्रचंड वाढली आहे. स्वच्छ भारत योजनेतील…