सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील सरकारची हिस्सेदारी संपणार ?
नवी दिल्ली : मोदी सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून या बँकांमधील आपले समभाग विकणार आहे. खासगी क्षेत्रातील बँकांच्या मालकीसंदर्भात आरबीआयने नियम सुलभ करावेत, असे सरकारचे म्हणणे आहे.…