Nana Patole : ‘मोदी सरकारच्या कारभाराने देश 15 वर्षे अधोगतीकडे गेला’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील सात वर्षांत मोदीं ( Narendra modi ) नी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची पुरती वाताहात लावून…