मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकी दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामासंदर्भात वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवून सीआयडी चौकशी करा, अशी मागणीची याचिका माजी पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. यावेळी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरानजीक असलेल्या गोरीपोरा या ठिकाणी १४ फेब्रुवारीला घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या…
वृत्तसंस्था : पुलवामा येथील लेथपोरामधील सीआरपीएफच्या ग्रुप सेंटरवर आत्मघाती हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एकाला अटक केली आहे. हल्ल्याप्रकरणी ही पाचवी अटक आहे. एनआयएने इरशाद अहमद नावाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे.…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- पुलवामा हल्ला, सर्जिकलस्ट्राईक यावरून सरकार व विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. जवानांच्या शौर्याचंही मोदी सरकारकडून राजकारण केलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तीन राज्यांमध्ये…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि बालाकोटवरील एअर सर्जिकल स्ट्राईक यावर चित्रपट बनविण्यासाठी बॉलिवुड चित्रपट निर्मात्यांची झुंबड…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आधिकाऱ्यांनी इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र…
बंगळूर : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाक या दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण आहे. पाकिस्तानी कलाकारांनाही भारतात काम करू द्यायचे नाही अशा पावित्र्यात भारतीय जनता आहे. पाकिस्तान बाबत भारतीय नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे. अशातच…
इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला करुन ३५० दहशत वाद्यांचा खात्मा केला. भारताने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान संसदेत खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे आज पडसाद पाकिस्तानच्या…
दिल्ली : वृत्तसंस्था- पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारताच्या वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन ३५० दहशदवाद्यांचा खात्मा केला.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेनं आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए-…