नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Indian Railways-IRCTC | भारतीय रेल्वे (Indian Railways- IRCTC) च्या प्रवाशांच्या अनेक समस्यांचे निराकरण ‘रेल्वे हेल्पलाईन 139’ (Railway Helpline 139) द्वारे होते. या हेल्पलाईनचा वापर प्रवासादरम्यान चौकशी आणि…
पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Pune Crime | रेल्वे पोलिस असल्याचे सांगत प्रवाशांकडून रोख रक्कम, मोबाईल, पाकीट, पर्स तपासण्यासाठी घेण्याचा बहाणा करून ते चोरणाऱ्यास (Pune Crime) लोहमार्ग न्यायालयाने (Lohmarg Police) सात…
नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईन - प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी…
कोझिकोड : दक्षिण मुंबईत एका स्कॉपिओमध्ये जिलेटिन कांड्या सापडल्याची घटना ताजी असतानाच केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकात जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटर्सचा मोठा साठा सापडला आहे. केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकात एका रेल्वे प्रवाशांकडून ११७…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे. तसेच गेल्या काही…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - रेल्व प्रवाशांना तिकिटाबद्दल एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ते म्हणजे प्रवाशांना आता रेल्वेकडून एक दिलासदायक बातमी मिळाली आहे की, रेल्वेचे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचे प्रत्येक तिकीट बुकिंगवर आता १०…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेतकऱ्यांच्या सतत आंदोलनामुळे भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर काही गाड्यांचा मार्गही बदलला आहे. आपण कुठेही प्रवासाची योजना बनविली असेल, तर निघण्यापूर्वी नक्कीच आपल्या…
नवी दिल्ली : रेल्वे बोर्डचे चेयरमन विनोद कुमार यादव यांनी शनिवारी सांगितले की, एसी कोचमध्ये प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशांना कोविड-19 महामारी नंतरही आपल्या चादर आणि बेडशीटसोबत प्रवास करावा लागेल. आम्ही प्रवाशांना सिंगल यूजवाली बेडशीट…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल्वेने 3 मे पर्यंत सर्व प्रवासी गाड्या (Passenger Trains) रद्द केल्या आहेत. इतकेच नाही तर 3 मे नंतर रेल्वेचे आरक्षणही थांबविले आहे. त्यामागील थेट उद्दीष्ट रेल्वे प्रवाशांना हा संदेश पाठविणे आहे की, 4 मे…
मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-मुंबईत एकाच दिवशी झालेल्या विविध लोकल अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लोकल अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असे समजते आहे. एकाच दिवशी झालेल्या विविध लोकल अपघातात…