नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Rajyasabha Congress | राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक (Rajyasabha Congress) जाहीर केली आहे. यामध्ये राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्रातील एका जागेचाही यात…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी आंदोलनावरून राज्यसभेत भाषण केले होते. त्या भाषणात त्यांनी म्हटले की, कृषी सुधारणावर बोलणारे सत्तेत असताना या कायद्याच्या बाजूने बोलत होते, आता राजकारणासाठी विरोध करत आहेत. देशात…
पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - मला दिल्ली ऐवजी राज्यातच काम करायचे आहे. येत्या काही काळातच पक्षाकडून मला राज्यात चांगली जबाबदारी देण्यात येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्य सभेची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी मार्च अखेर निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात 7 जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने शिवसेनेत धुसफूस सुरु झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यसभेसाठी भाजपकडून ज्येष्ठ आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असले तरी दिल्लीतील पक्षश्रेष्ठी खडसे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे सुद्धा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात होत असलेल्या दिरंगाईवरून आम आदमी पार्टीने मंगळवारी राज्यसभेत आवाज उठवला. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप केला पाहिजे, असे आपने म्हटले. सभापती…
सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची भाजपकडून तयारी सुरु झाली आहे. राज्यसभेतील जागा एप्रिल महिन्यात रिक्त झाल्यावर त्याजागी उदयनराजेंची वर्णी लागणार असून त्यांना केंद्रात मंत्रीपद…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत १७ व्या लोकसभेच्या दोन्ही सभागृहांचे काम अत्यंत व्यवस्थितरित्या सुरु असून लोकसभेने ११४ टक्के आणि राज्यसभेने ९४ टक्के काम केले. सर्व राजकीय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. मात्र यानंतर या कायद्याविरोधात ईशान्येकडील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला…