रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणार्या गोलंदाजाचे निधन
पोलिसनामा ऑनलाईन - रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात त्यांनी सर्वाधिक 637 बळी टिपले होते. इतर कोणत्याही…