कोणी विरोधात आलं तर त्यांना हरवून निवडणुका जिंकू- रावसाहेब दानवे
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येणे, ही काळाची गरज आहे. आम्ही युतीसाठी प्रयत्न करतोय. मात्र तरीही युती झाली नाहीतर जे पक्ष आमच्या विरोधात येतील,…