भारत चीनला देणार 1126 कोटींचा आर्थिक फटका ?
नवी दिल्ली : वृत्त संस्था - सध्या भारत-चीनमधील वातावरण अतिशय तणावाचे आहे. चीनने गलवान खोर्यात जे कृत्य केले आहे, त्यानंतर भारतात संतापाची लाट आहे. सोमवारी गलवान खोर्या भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जो हिंसक संघर्ष झाला, त्यामध्ये भारताचे…