पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- आपल्याकडे रेशनच्या दुकानावर (Ration Card News) केला जाणारा धान्याचा गैरव्यवहार सर्वपरिचित आहे. दुकान मालक रेशनकार्डधारकाला, त्याला सरकारकडून मिळणाऱ्या धान्यापेक्षा कमी धान्य देते. हे स्वतः रेशनकार्डधारकाला माहीत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PM Gareeb Kalyan Yojana) सुरू केली आहे. गरीब लोकांसाठी सरकारने ही योजना 2016 पासून सुरू केली आहे. कोरोना (Coronavirus) महामारीमुळे केंद्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - PMGKY | देशात 80 कोटी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जनता गरीब असून कोरोना काळात या लोकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKY) सुरू केली होती. या अंतर्गत सुमारे 80 कोटी गरीब रेशनकार्ड…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Ration | उत्तर प्रदेशच्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना खुशखबर मिळू शकते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2022 पर्यंत फ्री रेशनची घोषणा करू शकतात. विधानसभा निवडणुका जवळ…
नवी दिल्ली : Ration Card | जर सरकारद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या रेशनचा फायदा तुम्हाला सुद्धा मिळत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकार लवरकच रेशन कार्ड (Ration Card) योजनेत मोठा बदल करणार आहे, ज्यामध्ये अपात्र लोकांना लाभ…
पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - लोकजनशक्ती पार्टीतर्फे (Lok Janshakti Party) भरपावसात 23 जुलै रोजी 'माझे रेशन, माझा अधिकार' धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता हे आंदोलन करण्यात आले.…
सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - रेशन आणण्यासाठी निघालेल्या नागरिकांच्या गाडीला झालेल्या भिषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा या घाटात आज (रविवार) सकाळी पवणे आठच्यासुमारास हा अपघात झाला.…
पोलीसनामा ऑनलाईन : जनतेला मोठा दिलासा देत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशभरात वन नेशन, वन रेशन कार्ड सुरू केले आहे. यावेळी रेशनकार्डमध्ये नावे जोडण्याचे आणि नाव हटवण्याचे काम जोरात सुरू आहे. ज्यामध्ये अनेक ठिकाणाहून फसवणूकीचे अहवालही…
पोलिसनामा ऑनलाईन - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी फाटलेल्या जीन्सवर भाष्य करून हसू करून घेतलं होतं आता त्यानंतर आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेने भारताला 200 वर्षे गुलाम म्हणून ठेवले. कोरोना संकटाशी…