Browsing Tag

Ravi Shankar Prasad

कोरोना काळात Apple चे 9 युनिट चीनमधून भारतात शिफ्ट : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय माहिती प्रसारण आणि दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅप्पल मोठ्या प्रमाणात भारतात आपला उद्योग आणत आहे. गुरुवारी आयोजित ’बंगळुरू टेक समिट-2020’ च्या 23व्या उद्घाटन सत्रात…

भारतीय पोस्ट ऑफीसनं 15 देशांसाठी आंतरराष्ट्रीय ‘Speed Post’ची बुकिंग केली सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना व्हायरचा फैलाव झाल्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील बंद करण्यात आली आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत…

Coronavirus : ‘कोरोना’ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र ‘सरकार’चा आणखी एक मोठा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली…

‘लवकरच विरोधी पक्ष देखील माझे स्वागत करेल’, राज्यसभेत ‘शेम-शेम’च्या घोषणेवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. अलीकडेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदार म्हणून त्यांची निवड केली होती. गोगोई यांनी गुरुवारी शपथ घेतली तेव्हा पंतप्रधान…

इंटरनेट वापर हा मूलभूत हक्क नाही : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरमधील इंटरनेटबंदीच्या मुद्यावर सुनावणी झाली असता, इंटरनेटचा वापर हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला असताना, 'इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क आहे, हा गैरसमज आहे.…

छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांकडून एकेरी उल्लेख, छत्रपती खा.…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर आता शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी…

BSNL आणि सार्वजनिक रोजगाराबाबतही निर्णय घेतला, पण आचारसंहितेमुळे बोलणार नाही : रविशंकर प्रसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आम्ही २०१४ मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली त्यावेळी केवळ दोन मोबाईल कंपन्या होत्या. आता २६८ मोबाईल कंपन्या असून त्यामध्ये सहा लाख रोजगार निर्माण झाले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ४० लाख लोक काम करत आहेत.…

एका दिवसात 3 चित्रपट 120 कोटी कमवतात, मग कुठंय मंदी ? केंद्रीय मंत्र्याचा सवाल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा केद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यासाठी त्यांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला. 2 ऑक्टोबरला प्रदर्शित…