नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मोठे पत्रकार आणि वृत्त निवेदक रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अदानी समूहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी एनडीटीव्हीचे संस्थापक - प्रवर्तक प्रणॉय रॉय…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. 2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपला बेल्जियम दौरा रद्द केला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री मोदी यांना भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेत भाग…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे पीडित चीनच्या वुहान शहरातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेबद्दल भारत सरकारने चीनी सरकारचे कौतुक केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील राजकारणात विधानसभा निवडणुकांपासूनच दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये (UNGA) काश्मीर प्रश्नावर तुर्की आणि मलेशियाने केलेल्या टिपण्णीवर भारताने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि दोन्ही देशांच्या वक्तव्यांना पक्षपाती म्हटले आहे. परराष्ट्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या परराष्ट्र मंत्र्याने संयुक्त राष्ट्र संघात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी भारताच्या बाजूने योग्य शब्दात चीनला सणसणीत उत्तर दिले. रवीश कुमार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र छबी निर्माण करणारे आणि सामान्यांच्या प्रश्नांवर लढाई लढणारे एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक रवीश कुमार यांचा रैमॉन मैगसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. पत्रकारितेतील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. ते कॅमेऱ्यात दिसले म्हणून लगेचच त्यांना भारतात आणू शकतो असे होत नाही. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हंटले आहे.भारतीय बँकिंग…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजचा पाकिस्तान हा 'नया पाकिस्तान' 'नयी सोच का पाकिस्तान' आहे असा दावा पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांकडून केला जातो या मुद्द्यावरून भारतीय परराष्ट्र खात्यानं चांगलीच कानउघडणी केली आहे . एअर स्ट्राईकनंतर अनेकदा…