Browsing Tag

ravishankar-prasad

‘इस्लाम’ किंवा ‘ईसाइ’ धर्म स्वीकारणार्‍या दलितांना मिळणार नाही आरक्षण,…

नवी दिल्ली : धर्म परिवर्तन करून इस्लाम किंवा ईसाइ धर्म स्वीकारणारे दलित अनुसूचित जातीसाठी (एससी) आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकत नाहीत. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की,…

Whatsapp-Facebook वर बंदी घाला, व्यापार्‍यांचे मोदी सरकारला पत्र

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  Whatsapp हे संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा धसका घेतला असून आता प्रायव्हसीला धोका…

शरद पवारांच्या पत्राची आठवण करून देत भाजपचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारमार्फत लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्या विरोधात (agriculture bill) देशात गदारोळ माजल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी (Farmers) दिल्लीला वेढा दिला आहे. तसेच 8 डिसेंबरला मंगळवारी (दि. ८ ) देशव्यापी…

विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनात घेतली उडी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे. निवडणुकांत सातत्याने अपयश येत असल्याने ते सरकारच्या विरुद्ध उभे असून, त्यांना आपल्या जाहीरनामाच्या विसर पडला आहे. विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा आरोप भाजपचे…

Bihar Election 2020 : पाटण्यात मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलीकॉप्टरला अपघात, मोठी दुर्घटना टळली

पाटणा : पाटणामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. पाटणा एयरपोर्टच्या स्टेट हँगरवर शनिवारी सायंकाळी उशीरा मोठा अपघात घडला, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि…

22 कंपन्यांना भारतात मोबाईल आणि त्याचे पार्ट्स बनवण्यासाठी आमंत्रित केलंय, 12 लाख लोकांना मिळणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी घोषणा केली की पेगाट्रॉन, सॅमसंग, लावा आणि डिक्सॉन या इलेक्ट्रॉनिक उत्पादक कंपन्यांनी भारतात मोबाइल डिव्हाइस व त्यांचे घटक तयार करण्याचा प्रस्ताव…

‘इंडिया ग्लोबल वीक 2020’ ला संबोधित करणार PM मोदी, यावेळी ‘ही’ खास थीम

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना संकट आणि चीनसह सीमाप्रश्नावरील तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा जागतिक स्तरावर भाषण देणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी इंडिया ग्लोबल वीक 2020 च्या उद्घाटन प्रसंगी भाषण देतील…

भारताला ‘डिजीटल स्ट्राइक’ देखील माहिती, चीनबद्दल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या 59 मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे. यात टिक-टॉकसह अन्य अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारच्या या हालचालीने चीनला मोठा फटका बसला आहे. दरम्यान,…