काय सांगता ! होय, ‘या’ अग्रगण्य राज्यात मुलींना जीन्स घालण्यापासून रोखलं जातंय ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपला देश संकृतीप्रधान आहे म्हणूनच या ठिकाणी ज्याला त्याला आपली संस्कृती, धर्म, भाषा हव्या त्या पद्धतीने जपण्याची मुभा आहे म्हणूनच कोणावरही कोते बंधन नाही. जो तो हव्या त्या पद्धतीने राहू शकतो, खाऊ शकतो आणि हवे ते…