महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक ! कृषी कायद्याविरोधात आज रास्ता रोको, संघटना एकवटल्या
मुंबई : दिल्लीतील नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकर्यांचे आंदोलन वाढत चालले असतानाच आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटना आज राज्यात तीव्र आंदोलन करणार आहेत. तसेच मोदी…