अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राजकीय पुढाऱ्यांच्या आश्वासनावर भरवसा ठेवत बसलाे तर गेल्या २० वर्षांपासून रखडलेला 'साकळाई' योजनेचा प्रश्न पुढील कित्येक वर्ष ही सुटणार नाही. सरकारला वाकवायची ताकद जनतेच्या एकजुटीत आहे. त्यामुळे जनता एकजूट झाली…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांसाठी ठरणार्या 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजनेसाठी सामाजिक कार्यकर्त्या व अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले यांनी जनआंदोलनाचे हत्यार उपसले आहे. क्रांतीदिनी (दि.९ ऑगस्ट)…