लंडन : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. हा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानचे जगभरात राहणारे नागरिक भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करत आहेत. अशीच घटना लंडनमधील भारतीय उच्चायोगबाहेर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचे चोख हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय वायुसेनेकडून देण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले आहेत. त्यानंतर देशभर…