Shivsena | पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात अडकलेल्या ’खोके’ सरकारला शेतकर्यांची दैना दिसेल…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीत शेतकर्यांची स्वप्न वाहून गेली, मात्र मिंधे सरकारला शेतकर्यांची ही दैना दिसेल काय? पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकर्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई अद्याप का मिळाली नाही, असा सवाल शिवसेनेने…