सायबर सुरक्षेविषयी जागृती म्हणजे संगणक साक्षरता : अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - समाजातील सर्व घटकांनी सायबर सुरक्षा समजून घ्यायला हवी, मोबाईल व इंटरनेटचे गुलाम न होता त्याचा आवश्यक तेवढाच वापर करायला हवा. सायबरविषयी जागृती म्हणजेच खरी संगणक साक्षरता, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप…