Browsing Tag

songs

कैद्यांनी स्वतःच तयार केला बॅन्ड, लग्नात जाऊन वाजवतात बॅन्ड-बाजा आणि गातात गाणी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - आपण अनेकदा तुरुंगात असलेल्या भयानक कैदींना शिक्षा भोगताना पाहिले असेल, पण तुम्ही त्यांना कधी गाताना पाहिले आहे का? होय, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या तुरूंगात असलेले हे कैदी केवळ गाणीच गात नाहीत तर त्यांचा स्वत:…

फिल्म ’इंदू की जवानी’ मध्ये कियारा आडवाणीने केला जबरदस्त डान्स (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलीवुड अभिनेत्री कियारा आडवाणी आपला आगामी चित्रपट ’इंदू की जवानी’ साठी खुप चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अगोदरच रिलिज झाला आहे, ज्यास तिचे फॅन्स आणि चित्रपट समिक्षकांनी शानदार म्हटले आहे.…

चाललंय काय ? रूग्ण ऑक्सिजन ‘गॅस’वर अन् डॉक्टर गाणे ऐकत ओढतोय सिगारेट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. नगरहून पुण्याला हलविण्यात येत असलेल्या एका…

सरोज खानच्या निधनानं आतून पूर्णपणे तुटलीये माधुरी दीक्षित ! Tweet करत म्हणते…

प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खाननं जगाचा निरोप घेतला आहे. कार्डियक अरेस्टमुळं मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं त्यांना बांद्र्यातील गुरू नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज…

‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश यांचं निधन !…

पोलीसनामा ऑनलाइन  - बॉलिवूडमध्ये एकाहून एक गाणी देणाऱ्या योगेश गौर यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की, 16 वर्षांच्या वयात लखनऊवरून मुंबईला आलेल्या योगेश यांनी एका सिनेमासाठी गाणी लिहिली. ऋषीकेश…

बेबी डॉल’ फेम सिंगर कनिका कपूरला कोरोनाची लागण ! लंडनहून लखनऊला आल्यानंतर केली 100 लोकांसोबत…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - चिट्टियां कलाईयां सारखी अनेक गाणी गाणारी सिंगर कनिक कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव आल्याची माहिती समजत आहे. असं म्हटलं जात आहे की, 15 मार्च 2020 रोजी कनिका लंडनहून लखनऊला आली होती. जेव्हा ती लंडनहून आली होती ती कोरोना…

स्वातंत्र्य दिन विशेष ! देशभक्तीवरील ‘ही’ गाणी ऐकल्यानंतर आठवते हुतात्म्यांचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - १५ ऑगस्ट रोजी पूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. १९४७ साली याच दिवशी भारत स्वतंत्र झाला होता. हा दिवस भारतीयांसाठी खूपच महत्तवपूर्ण दिवस आहे. हेच कारण आहे की, सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत…