Browsing Tag

Start Up

JITO Connect 2022 Pune | PM नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘जीतो कनेक्ट’चे उद्घाटन; जीतो पुणे तर्फे 6 ते 8…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - JITO Connect 2022 Pune | जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो पुणे) च्या वतीने ‘जीतो कनेक्ट 2022’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे (JITO Connect 2022 Pune) आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी…

Maharashtra Budget-2022 | दिलासादायक अर्थसंकल्प ! पुणे व्यापारी महासंघाकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा आगामी अर्थसंकल्प (Maharashtra Budget-2022) मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra…

स्वत:चा व्यवसाय सुरु करताय ? मग ‘या’ 5 ‘टिप्स’ नक्की वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हणलं की तुमच्याकडे फक्त साधन सामुग्री असून चालत नाही. तुमचा व्यवसाय आणि तुमचं उत्पादन अधिक दर्जेदार करण्यासाठी तुम्ही काटेकोरपणे अभ्यास केला तर तुम्ही उत्तम नफा कमाऊ शकतात. त्यासाठी…

देशात व्यवसाय करण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वोत्तम ‘शहर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली एनसीआर मध्ये सध्या स्टार्टअपची संख्या 7000 पेक्षा अधिक झाली आहे. याशिवाय या भागात 10 यूनिकॉर्न देखील आहे. या कंपन्यांमध्ये व्हॅल्युएशन 50 अरब डॉलरच्या जवळपास आहे. दिल्ली एनसीआर आणि जिनोवच्या एका अहवालानुसार…

छोट्या व्यापार्‍यांनी ‘इन्कम टॅक्स’ विभागापासून ‘उत्पन्‍न’ लपवलं तर होणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही छोटे व्यवसायिक किंवा स्टार्ट अप असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. नव्या कायद्यानुसार जर एखादे स्टार्टअप किंवा व्यवसायिक एंजेल करावर असलेल्या सूटीचा गैर फायदा घेत असतील तर त्यांना दंडाच्या…

दोन इंजिनिर्सची ‘भन्‍नाट’ आयडिया, ‘घरपोच’ चहा देत बनले…

नवी दिल्ली : ऑनलाईन - शिक्षण घेऊन देखील नोकरी नसणारे तरुण आपल्या देशात अनेक आहेत. काही नोकरी नसल्याने मानसिकरित्या खचत आत्महत्या करण्याचा देखील विचार करत असतात. मात्र लखनऊ मधील दोन उच्चशिक्षित तरुणांनी आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडत चहाचे…

पुण्यातील ‘अॅग्रो टुरिझम विश्व’ ठरली बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप ऑफ द इयर

पुणे : पोलीसनामा  ऑनलाईनसुप्रिया थोरातशेती व्यवसाय भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. शेती व्यवसायावर जवळजवळ ८० टक्के लोक अवलंबून आहेत. यापूर्वी शेतमाल हेच शेतीच्या उत्पन्नाचं मुख्य साधन होत, परंतु सध्याच्या काळात शेतीला जोडधंदा…