Browsing Tag

Sugar production

कारखान्याबद्दल असणारे सर्व प्रश्न शरद पवारच सोडवू शकतात; ‘या’ आमदाराचे विधान

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - सातारा येथील आर्थिक अडचणीत सापडलेल्या किसन वीर सहकारी कारखान्यासाठी आता शरद पवार यांनी धाव घेतली आहे. तर याबाबत पवार यांनी बैठक घेतल्या असून या बैठकीमध्ये कारखान्याला अडचणीतून दूर करण्यासाठीचा पर्याय कोणता असावा…

देशातील साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अतिरिक्त साखर ( sugar ) निर्यात करण्याची मोठी संधी महाराष्ट्रासह देशातील कारखानदारांना मिळणार असल्याचे दिसून येत असून. तसेच जगात आगामी दोन वर्षे साखरेचे ( sugar ) उत्पादन मागणीपेक्षा ५० ते ६० लाख टनांनी कमी…

ऊस उत्पादकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारनं साखर कारखान्यांना दिलं मोठ गिफ्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - साखर कारखान्यांना साखर विकास निधीतून (Sugar Development Fund) सॉफ्ट लोन (Soft Loan) घेण्यासाठी यापुढे मंत्रालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण सरकारने कर्जाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे.…

‘सोमेश्वर’ ऊसदराबाबत कुठलीही तडजोड करणार नाही : चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांचा विश्वास

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडेल. तसेच गत हंगामाप्रमाणे याही वर्षी कारखाना ऊस दराबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचा विश्वास चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी…

साखर उत्पादनासाठी पवारांच्या डोक्यातील ‘गोडप्लॅन’

मुंबई : वृत्तसंस्था - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार हे सध्या पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमृतसर येथील बुट्टेर सेवियाँ गावाला भेट दिली. या गावातील राणा शुगर्सचे राणा गुरूजीत सिंह यांनी आपल्या…

साखरेचा गोडवा होणार महाग, दुष्काळामुळे उत्पादनात होणार घट 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - युती सरकारच्या चार वर्षाच्या काळात शेतकऱ्यांनी असंख्य आंदोलन केले कधी कर्जमाफी साठी ,कधी मालाला योग्य भाव मिळण्यासाठी. पण सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप कमी प्रयत्न केले असल्याचे दिसून आले. राज्यात यंदाच्या वर्षी चालू…

साखर संकटावर मात करण्यासाठी इथेनॉल बेस्ट पर्याय

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइनप्रतिनिधी : शिल्पा माजगावकरसध्या भारतात 200 लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त उत्पादित होत असल्याने भारता समोर भलं मोठं साखर संकट निर्माण होणार आहे. या संकटावर मात करण्यासाठी साखरे पासून इथेनॉल निर्माण…