बीकानेर : वृत्तसंस्था - भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. आज शनिवारी देखील भारताने हेरगीरी करणारे ड्रोन पडले आहेत. हे ड्रोन नक्की कुठे पडले याचा शोध घेतला जात आहे. राजस्थानच्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर या हल्ल्याला भारताने हवाई हल्ला करत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. एलओसी पार करून पाकिस्तानमधील जैशचे तळ उद्ध्वस्त केले होते. यावरून भारतीय हवाई…
मुंबई : वृत्तसंस्था - पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय ४० जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. तसेच…
नई दिल्ली : वृत्तसंस्था - सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या F-16 विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसेनेचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत क्रॅश झाले. भारतीय वायुसेनेचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाईदलाचे धाडसी पायलट अभिनंदन यांची शौर्यगाथा आता शाळेतील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला असून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बालाकोट मध्ये भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पहाटे साडे तीनच्या सुमारास जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केला. त्यात जैशचे ३५० दहशतवादी ठार झाले आहेत. तर त्या रात्री नेमके काय झाले याबद्दल…
नवी दिल्ली :वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेच्या ३५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला…
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी F-16 नव्हे तर JF-17 चा वापर केला आहे, अशी माहिती एका अहवालाद्वारे पुढे आल्याची बातमी सीएननने दिली आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तपत्राने दिली आहे. तसंच JF-17 या…
दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान काल मायदेशी परत आले. काल ते वाघा बाॅर्डरहून भारतात परत आले. यानंतर अभिनंदन यांच्या घरवापसीनंतर अवघ्या देशाने जल्लोष केला. सर्व देभरातून…
इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत भारताने एअर स्ट्राईक करत दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानची ३ विमाने भारताच्या हद्दीत घुसली. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय…