Maharashtra Government Recruitment | राज्यातील नोकरभरती होणार 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण?; शासकीय यंत्रणा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील ७५ हजार पदांची नोकरभरती ही १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागल्याची माहिती आहे. (Maharashtra Government Recruitment) तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये आयबीपीएस वा टीसीएस या कंपन्यांचे सेंटर…