26/11 मुंबई हल्ला : कसाबला जिवंत पकडल्या प्रकरणी तुकाराम ओंबळेंना मरणोत्तर ‘पदोन्नती’…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - २६/११ रोजी मुंबई वर मुंबई वर झालेल्या दहशदवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. या हल्लात पोलिसांनीही प्राणांची बाजी लावून लोकांचं रक्षण केलं आणि आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडलं. यातील १४…