शेतकरी आंदोलन : टिकरी बॉर्डरवर शेतकर्याने फास घेऊन दिला जीव, सुसाइड नोटमध्ये काय लिहिले जाणून घ्या
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्यांचे आंदोलन मागील 73 दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर रात्री उशीरा एका शेतकर्याने फास…