Browsing Tag

tiware dam

Video : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंतांच्या घराबाहेर फेकले ‘खेकडे’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटल्याचा दावा केल्यानंतर टीकेचा विषय ठरलेले जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे सोडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकतेच मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांना झाप-झाप झापले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या महाराष्ट्रभरात खेकडा या प्राण्याची जोरात चर्चा सुरु आहे. याला कारण आहेत नुकतेच मंत्री झालेले शिवसेनेचे तानाजी सावंत. तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले असे अजब तर्कट जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी लावले. यामुळे…

‘त्या’ वक्तव्याबाबत विनोद तावडेंनी केली जलसंधारण मंत्र्यांची ‘पाठराखण’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - तिवरे धरण फुटीवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे सरसावले असून सावंत यांनी केलेल्या 'त्या ' वक्तव्याबद्दल 'ब्रिफ ' करणाऱ्या अधिकाऱ्यांना दोष…

म्हणे ‘खेकड्यांनी’ तिवरे धरण फोडलं ; जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचा…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - तिवरे धरण फुटून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाल्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज यासंदर्भात अजब विधान करत याचे खापर चक्क खेकड्यांच्या माथी फोडले आहे. खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे…

राज्यात मरण ‘स्वस्त’ झालं ! गेल्या पाच दिवसांत ६१ बळी

मुंबई : पोलीसनामा ऑलनाईन - कोठे भिंत कोसळते तर कोठे धरण फुटते. आठवड्यात झालेल्या दुर्देवी घटनांमुळे सामान्य लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या कामगारांचा समावेश आहे.आठवडाभरात घडलेल्या दुर्देवी…

पैशा अभावी तिवरे धरण फुटलं, १० मिनीटांमध्ये होत्याचं नव्हतं झालं ; जलसंपदा मंंत्री महाजनांची कुबली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑलाइन - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रस्ताव देऊनही शासनाने निधी न दिल्याने हे धरण फुटल्याची माहिती पुढे आली आहे. या धरण फुटीला प्रशासनाचा बेजबादारपणा कारणीभूत असल्याचा आरोप येथील…

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळं चिपळूणचे तिवरे धरण फुटलं ; ६ जणांचा मृत्यू तर १७ जण अद्यापही बेपत्‍ता

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या चार दिवसापासुन होत असलेल्या अतिवृष्टीमुळं रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडीच वाहून गेली असून त्यामुळं ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्यापही १७ जण…