Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
trains
Indian Railways चा नवीन नियम ! ट्रेन तिकिट बुक करतेवेळी ‘हा’ खास कोड ठेवा लक्षात, अन्यथा…
नवी दिल्ली : Indian Railways | रेल्वेने ट्रेनमध्ये काही नवीन प्रकारच्या कोचची सुरूवात केली आहे. आता कोडद्वारेच प्रवासी या कोचचे तिकिट बुक करताना आपल्या पसंतीची सीट निवडू शकतात. रेल्वेने देशभरात अनेक रूट्सवर विस्टाडोम कोचची सुद्धा सुरुवात…
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होणार वाढ, जाणून घ्या कोणत्या शहरासाठी किती भाडे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने देशातील सर्व रेल्वे सेवा बंद केली होती. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा सराव रेल्वेने सुरु केला आहे. परंतु…
आता तिकिटांची प्रतीक्षा यादी संपणार; रेल्वेची महत्त्वपूर्ण योजना
नवी दिल्ली : स्वस्त आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी नेहमीच रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मात्र तिकीट निश्चित झाले नाही तर गाडीची वाट पाहावी लागते. शेवटच्या क्षणापर्यंत आपले तिकीट निश्चित झाले आहे कि नाही हे समजत नाही. मात्र आता भारतीय…
अनलॉकनंतर परराज्यातून 25 लाख लोक मुंबईत परतले
पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईत काम करणार्या परराज्यातील नागरिकांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनलॉकनंतर आर्थिक राजधानी मुंबईत जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून परतल्याची माहिती मध्य व…
राज्यांतर्गत प्रवासासाठी 8 हजार 501 तिकीटे आरक्षित !
पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेली सार्वजनिक रेल्वे वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला 2 सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत 8 हजार 501…
‘ठाकरे सरकार’ खोटं बोलतय, 80 रेल्वे गाड्या मागितल्या नाहीत, महाराष्ट्र सरकारवर पीयूष…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : स्थलांतरित कामगारांसाठी रेल्वे गाड्या चालवण्याच्या मुद्यावर केंद्र व महाराष्ट्र सरकार समोरासमोर उभे ठाकले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आता महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की 80 रेल्वे गाड्या…
Coronavirus Lockdown : लॉकडाऊन वाढल्यानंतर तुम्हाला मिळू शकते EMI वर 6 महिन्यांची सूट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाउनची मुदत ३ मेपर्यंत वाढविली आहे. लॉकडाउनचा कालावधी जसजसा वाढत आहे. लोक त्यांच्या उपजीविकेबद्दल चिंता करू लागले आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालये,…