नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत शुक्रवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावरुन गोंधळ झाला. हा गोंधळ इतका वाढला की याचे रुपांतर धक्का-बुक्कीत झाले. एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी राहुल गांधी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांनंतर आता अनेक राज्यातील राज्यपालांचे कार्यकाळ संपत आले असल्याने त्यांच्या जागेवर नवीन नियुक्त्या होणार आहेत. काल केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी सुषमा स्वराज यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल…