COVID-19 3rd Wave | नीति आयोगाचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘सप्टेंबरमध्ये दररोज आढळू शकतात…
नवी दिल्ली : मागील एक वर्षात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने देशाला उद्ध्वस्त केले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेतून भारत अद्याप सावरलेला नाही. देश-विदेशात तिसर्या धोकादायक लाटेची (COVID-19 3rd Wave dangerous) शक्यता व्यक्त केली जात आहे. आता…