Ajit Pawar | अजित पवारांनी आरक्षणाचा मुद्दा जोडला लोकसंख्येशी; कुटुंब नियोजनावरून टोलेबाजी, म्हणाले…
माढा : Ajit Pawar | जसजशा पिढ्या वाढतात तसे शेतीचे तुकडे पडत जातात. शेतकरी अल्पभूधारक होतो. कोणी थांबायलाच तयार नाही. स्वातंत्र्यावेळी आपण ३५ कोटी होतो, आता १४० कोटी झालो. चौपटीने लोकसंख्या वाढली. देवाची कृपा.. देवाची कृपा…काही देवाची कृपा…