पोलिसनामा ऑनलाईन टीम - पूर्व लद्दाखमधील गलवान खोर्यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात 20 भारतीय जवान शहिद झाले. यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर खोचक टीका केली. अनेक आरोपही केले.…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) दुपारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हणाले, अगोदर कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ यामुळे राज्याचे मोठं नुकसान झालं आहे. मात्र शासनाने चांगले काम केले, मनुष्यहानी कमी…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनला चोख प्रत्युत्तर दिले. मन की बात कार्यक्रमा दरम्यान शेजारील देशाशी सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान मोदींनी आज चीनवर हल्ला बोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लडाखमध्ये भारताच्या…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - सध्या भारत-चीनमधील वातावरण अतिशय तणावाचे आहे. चीनने गलवान खोर्यात जे कृत्य केले आहे, त्यानंतर भारतात संतापाची लाट आहे. सोमवारी गलवान खोर्या भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जो हिंसक संघर्ष झाला, त्यामध्ये भारताचे…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - लडाखच्या गलवान खोर्यात हिंसक संघर्ष झाल्यानंतर भारताने चीनला धडा शिकवण्याची तयारी केली आहे. चीनला प्रत्येक आघाडीवर धडा शिकवला जाणार आहे. लाईन ऑफ अॅक्चुअल (कंट्रोल) वर अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. सोबतच…