पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली ; विराटने घेतला ‘हा’ निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या खेळात उल्लेखनीय कामगिरी बजावत असतोच. विराटने पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहीली आहे. त्यासाठी त्याने एक निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर…