नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपली पृथ्वी एका भयंकर नैसर्गिक संकटात असून आर्क्टिक महासागरात असणारा हिमनग वेगाने वितळत असून 130 देशांतील जवळपास 11 हजार वैज्ञानिकांनी यासंबंधी सूचित केले आहे.पूर्णपणे वितळणार 'द लास्ट आइस एरिया'
130 देशांतील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हवामान विभागाने आज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन आठवडे कोरडे हवामान राहणार आहे. मागील दोन आठवडे जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.…