वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात काल पासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशाला 21 दिवसासाठी लॉकडाउन केले आहे. दरम्यान आताच आलेल्या वृत्तानुसार केंद्रीय रस्ते वाहुतक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतभरातील सर्व टोल तात्तपुरत्या काळासाठी स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आपत्कालीन सेवा पुरवठ्यात येणारी गैरसोय तर कमी होईलच शिवाय वेळेची बचत होईल असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
In view of #COVID19, it has been ordered to temporarily suspend the collection of toll at all toll plaza across India. This will not only reduce inconvenience to the supply of emergency services but also save critical time: Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways pic.twitter.com/aytv1owWX4
— ANI (@ANI) March 25, 2020