नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्ष्याच्या कालखंडात तुमच्यावर दुर्गा मातेची कृपा असणार आहे त्यामुळे धनलाभ होऊन तुम्ही भाग्यशाली ठरणार आहात. तसेच व्यापारासंबंधित एखादा चांगला व्यवहार देखील घडण्याची संधी आहे. तुमच्या उत्पन्नात तसेच प्रतिष्ठेत वाढ होईल. तसेच नवीन कार्याची भावना देखील यशस्वी होईल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनातील तणाव दूर होतील आणि तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकाल.
आपल्यासमोरील अडचणी आता नाहीश्या होतील आणि रखडलेली कामही मार्गी लागतील, विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे, त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता बनत आहे, व्यवसायात आपल्याला अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. आपण वेगाने प्रगती कराल आणि पुढे जाल, आपल्या विवाहित जीवनात शांतता असेल, आपले विवाहित जीवन प्रेमाने परिपूर्ण होईल.
येणारी कार्यकाळ तुम्हाला आनंद देईल, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात स्थिर प्रगती कराल आणि यश तुमच्या चरणी नतमस्तक होईल, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. शैक्षणिक कार्याचे परिणाम खूप चांगले असतील, विशेषत: विद्यार्थ्यांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकेल, प्रेमामध्ये असलेल्या व्यक्तीला त्यांचे खरे प्रेम मिळण्याची शक्यता आहे, कुटुंबात आनंदी वातावरण असेल. मिथुन, सिंह, कुंभ, मेष आणि तुळ या राशींसाठी या वर्षी चांगल्या जीवनाची लॉटरी लागू शकते आणि अशा प्रकारच्या लाभदायक गोष्टी या वर्षी त्यांच्यासोबत घडू आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘फूड पॉयजनिंग’ कशामुळे होते? ‘ही’ आहेत 5 लक्षणे ?
- ‘फंगल इंन्फेक्शन’ दूर करण्यासाठी ‘या’ 2 प्रकारे करा कडूलिंबाचा वापर !
- मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे, मात्र…त्यावर पाणी पीणे नुकसानदायक
- पचनक्रिया बिघडली असेल तर आहारात ‘या’ 7 गोष्टींचा करा समावेश
- तुम्हाला ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ 4 कारणे असू शकतात !