नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणारा हरतालिकेचा सण सौभाग्यवती महिलांसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत आणि उपवास करतात. मात्र या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. मात्र अनेक महिला या गोष्टी विसरतात. त्यामुळे हे व्रत करून देखील त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. आज आपण तेच नियम जाणून घेणार आहोत.
काय आहेत हे नियम
1) हे व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. यासाठी महिला आपल्या हातावर मेहेंदी लावत असतात. ज्यामुळे त्यांचे मनदेखील शांत राहते.
2) हे व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री झोपू नये असा नियम आहे. पूर्ण रात्र जागून या महिलांनी भजन कीर्तन करावे.
3) या दिवशी घरातील जेष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू नये. यामुळे व्यक्तींना चांगले फळ मिळत नाही. त्याचबरोबर या रात्री महिलांनी दूध घेऊ नये.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर
- ‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती
- रक्ताचा रंग लालच का असतो ? जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी
- दारू पिल्यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर