दिल्लीवालोंसे डर लगता है, गीतकार गुलजार यांचा PM मोदी – HM शाहांवर ‘निशाणा’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीवालोंसे डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते हैं….अशा आपल्या खास शैलीत गीतकार गुलजार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
एका वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुलजार यांनी व्यक्त होताना सांगितले की दिल्लीवाल्यांची भीती वाटते, ते कोणता नवा कायदा आणतील माहीत नाही.
"दोस्तों…."
"…मित्रों कहते-कहते रुक गया…"गजब के गुलजार साब! pic.twitter.com/LcbdwU2SGL
— MANJUL (@MANJULtoons) December 28, 2019
या कार्यक्रमात बोलताना गुलजार आपल्या भाषणात म्हणाले “दोस्तो…..”
“…मित्रों कहते कहते रुक गया….” असंही म्हणाले.
#Gulzar in his style takes a dig @narendramodi ‘s Mitro.
Gulzar Starts his speech with Dosto,
Says Mitro kehte kehte ruk Gaya. pic.twitter.com/3tBUN89Tqp— Singh Varun (@singhvarun) December 28, 2019
देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध होत आहे. याच संदर्भात गुलजार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यावर टीका केली असावी.
गुलजार म्हणाले की, मला स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घेण्याचा हक्क आहे. मी कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचं उदाहरण आहे. पंजाबमध्ये जन्म झाला, बंगालवर प्रेम केलं आणि वाढलो महाराष्ट्रात. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा गौरव करण्यात आला.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- 8 तासांपेक्षा जास्त झोप घेता ? ‘या’ 4 प्रकारे जीवाला होऊ शकतो धोका !
- ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश केला तर वाढेल स्मरणशक्ती !
- ‘अॅसिडिटी’मुळे आहात हैराण ? करा ‘हे’ 4 घरगुती उपाय
- चुकूनही ‘या’ 5 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा पडू शकतं महागात !
- उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ ९ उपाय करा ! जाणून घ्या
- हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी
- सावधान ! पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरल्यास होतात ‘हे’ 4 धोके