40 वेळा नापास होवून देखील नाही झाला ‘उत्साह’ कमी, मग अशा प्रकारे क्लिअर केली UPSC ची…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यापूर्वी बर्याच वेळा अपयशाला सामोरे जावे लागते. जे लोक प्रामाणिक मनाने आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात त्यांना पराभूत होण्याची भीती कधीच वाटत नाही. आजची कहाणी आयआरएस अधिकारी…