नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक संशोधनात खुलासा झाला आहे की, नियमित वेळेवर नाश्ता केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, तसेच कमी सुद्धा होते. डायबिटीज रूग्णांनी रोज कोणत्या वेळी ब्रेकफास्ट करावा आणि कोणते पदार्थ सेवन करावेत ते जाणून…
लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लसीकरण सुरू आहे जिल्ह्यातील अनेक खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होती अनेकांनी या लसीचा पहिला डोस घेतला आहे आज मात्र जिल्ह्यात या लसीचा…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, लसीचा तुटवडा जाणवत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अशातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील पाच राज्यामध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल रविवारी (दि.2) जाहिर झाला. निकाल हाती आल्यानंतर सर्वांना धक्का बसला. एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला.…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरुच आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात 15 टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. असे असताना आता सामाजिक न्याय…
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटली आहे. प्रशासनात समन्वय साधून तात्काळ सुधारणा करावी. अन्यथा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकाळात निरोगी राहणे खुप आवश्यक आहे. अशा स्थितीत हवामानातील बदलामुळे झालेला सर्दी-खोकला आणि फ्लूसुद्धा टेन्शन वाढवतो. या कारणामुळे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - IRS अधिकारी अनंत तांबे (वय 32) यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तांबे यांचे अवघ्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - खराब दिनचर्या, ताण-तणाव, अयोग्य आणि वेळी-अवेळी खाणे-पिणे इत्यादी कारणामुळे मधुमेह होतो. निष्काळजीपणा केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. डायबिटीजच्या आजारात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी गुडमारच्या पानांचे सेवन केले…