अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वंजारी समाजाने विविध मागण्यासाठी जामखेड येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. कुठल्याही राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली न येता समाजातील सामान्य व्यक्तींनी एकत्रितपणे येऊन हा मोर्चा काढला.
‘आता नाही तर कधीच नाही’, असा निर्धार करत वंजारी समाज रस्त्यावर उतरला. कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर न घेता हा समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला आहे. जामखेड तालुक्यातील सर्व वंजारी समाज बांधवांनी आज जामखेड येथे शासकीय विश्रागृह येथून तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढला होता. शालेय विद्यार्थिनी आणि तरुणींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
दहा टक्के आरक्षण, स्व गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन करावे, उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे , जातीनिहाय जनगणना करावी वंजारी समाजासाठी जिल्हानिहाय वसतिगृह चालू करावे आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले, महिलांनी आणि विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
- विषयक वृत्त आरोग्यदात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत