नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळामध्ये सिहाचा वाट उचलणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याविषयी तक्रार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गृहमंत्री अमित शहा रविवार व्यंकय्या नायडू यांच्या ‘लिस्निंग, लर्निंग एंड लीडिंग’ या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी एका कार्यक्रमासाठी गेले असता यावेळी अमित शहा यांनी ही बाब बोलल्याचे समोर आले आहे.
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, मला व्यंकय्या नायडू यांच्याविषयी एक तक्रार आहे की ते सत्ताधारी पक्षातील लोकांशी जरा जास्तच कठोरतेने वागतात त्यामुळे प्रत्येक मंत्री राज्यसभेत त्यांना घाबरून असतो. या कार्यक्रमासाठी अभिनेते रजनीकांत सुद्धा उपस्थित होते आणि रजनीकांत यांनी अमित शहा आणि मोदी सरकारचे चांगलेच कौतुक यावेळी केले.
- घशाचे इन्फेक्शन एका झटक्यात दूर करतील ‘हे’ उपाय, अवश्य करून पहा
- थंड वातावरणात रोगांचा सामना करण्यासाठी ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय आवश्य करा
- गोड खायला खुप आवडते का ? ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
- दुपारी झोपता का ? होऊ शकतात ‘हे’ ४ दुष्परिणाम, वेळीच ही सवय सोडून द्या
- फक्त लिंबू पाण्याने मिळत नाही पुर्ण फायदे, ‘हा’ पदार्थ फक्त चिमूटभर टाका
- ‘ब्रेस्ट इंप्लांट’ सर्जरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
- लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
- औषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे
- तिळाच्या तेलात आहे जादू, चमकदार होईल चेहरा, जरूर करा ‘हा’ उपाय