चारचाकी गाडीने चिरडवून मित्राचाच केला खून
औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन
औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरात 19 वर्षीय तरुणाला चारचाकी गाडीने चिरडवून ठार मारले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या जुन्या वादातून ही भीषण हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हे दोघे एकाच…